अभिष्टचिंतन. 24 एप्रिल हा कामगार नेते श्री संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब यांचा जन्मदिवस. खरं तर कामगार क्षेत्राला आत्तापर्यंत अनेक विचारवंतांचे आणि निडरपणे काम करणाऱ्या कामगार नेत्यांचे नेतृत्व लाभलेले आहे. परंतु जेवढे कामगार नेते होऊन गेले या कामगार नेत्यांनी आपली दुसरी फळी म्हणजे आपल्या नंतर हा वारसा दुसऱ्या पिढीकडे नेतृत्वाचा जाऊन दिला नसल्यामुळे आणि राजकीय हव्यासापोटी कामगार क्षेत्राचा बाजार मांडला गेल्यामुळे अल्पावधी काळामध्ये कामगार क्षेत्र हे लयास मिळायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कामगार नेत्यांनी आज पर्यंत फक्त कार्यकर्ते घडवले परंतु कामगार क्षेत्रामधून एखादा कामगार नेता घडत आलेला नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. एका ठिकाणी काही वयस्कर लोक शेतामध्ये धान्य पेरत होती त्यावेळी बाल वयात असलेल्या भगतसिंग ने ही पेरणी चालू असताना एका वयस्कर माणसाला विचारलं की तुम्ही काय करत आहात. त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला आम्ही धान्य पेरत आहे. हे धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर माझ्याकडं असे भरपूर धान्य तयार होईल आणि मी उपाशी लोकांची भूक भागू शकेल हे वाक्य कानी
जपमाळ माहिती ========== जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. जप करण्याची पद्धत ————————— शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप : उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते. तर्जनीने जप : शत्रुनाश होतो. मध्यमेने जप : धनप्राप्ती होते. अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते. करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत : मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ
नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! महिलांना दागिने घालायला खूप आवडतात. विशेषत: विवाहित महिलांना शृंगार करून राहायला खूप आवडते. यामध्ये पायाच्या जोडवीचा देखील समावेश असतो. या पायाच्या जोडवीला महिलांचा अंतिम शृंगार मानला जातो. तुमच्या लक्षात आले असेलच की जोडवी ही फक्त चांदीचीच घालतात, सोन्याची जोडवी कोणी नाही घालत. यामागे एक ठोस कारण देखील आहे. शगुन शास्त्रानुसार सोन्याचे सापडणे व सोने हरवणे हे दोन्हीही अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ जर रस्त्याने चालताना तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू मिळाली तर याचा तुमच्या नवऱ्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाच प्रकारे सोन्याला बघणे देखील नवऱ्याच्या दरिद्रता आणि दुर्भाग्यता दर्शवते. सोने हे गुरु ग्रहाचा प्रभाव वाढवते व कमी देखील करते. यामुळे पायात चांदीची जोडवीच घातली जाते. विवाहित महिलांनी घातली पाहिजे जोडवी – शास्त्रानुसार प्रत्येक विवाहित महिलांचे जोडवी घालणे आवश्यक असते. या जोडवींना महिलांच्या शृंगाराचे अंतिम आभूषण मानले जाते. विशेष म्हणजे की महिलांचा सर्व शृंगार हा मांग, टिळा आणि पायां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा