नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! महिलांना दागिने घालायला खूप आवडतात. विशेषत: विवाहित महिलांना शृंगार करून राहायला खूप आवडते. यामध्ये पायाच्या जोडवीचा देखील समावेश असतो. या पायाच्या जोडवीला महिलांचा अंतिम शृंगार मानला जातो. तुमच्या लक्षात आले असेलच की जोडवी ही फक्त चांदीचीच घालतात, सोन्याची जोडवी कोणी नाही घालत. यामागे एक ठोस कारण देखील आहे. शगुन शास्त्रानुसार सोन्याचे सापडणे व सोने हरवणे हे दोन्हीही अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ जर रस्त्याने चालताना तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू मिळाली तर याचा तुमच्या नवऱ्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाच प्रकारे सोन्याला बघणे देखील नवऱ्याच्या दरिद्रता आणि दुर्भाग्यता दर्शवते. सोने हे गुरु ग्रहाचा प्रभाव वाढवते व कमी देखील करते. यामुळे पायात चांदीची जोडवीच घातली जाते. विवाहित महिलांनी घातली पाहिजे जोडवी – शास्त्रानुसार प्रत्येक विवाहित महिलांचे जोडवी घालणे आवश्यक असते. या जोडवींना महिलांच्या शृंगाराचे अंतिम आभूषण मानले जाते. विशेष म्हणजे की महिलांचा सर्व शृंगार हा मांग, टिळा आणि पायां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा