गाथा अभंग क्र.२४ By Nilesh Konde-Deshmukh.


नामसंकिर्तन ह्या एकाच साधनाने जन व वन विठ्ठलरूप झाले आहेत.
जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाई आहेत असेच माझ्या अनुभवला येत आहे.
त्यामुळे अरण्य आणि नगर यांना एकरूपता आली आहे. एवढेच काय पण सर्व स्थाने आम्हाला पूज्य झाली आहेत.
जगतगुरु तुकोबाराया म्हणतात  आता माझ्या चित्तात संसारातील सुख दुःखाना वाव नाही म्हणून मी नाम संकीर्तनाच्या आनंदाने नाचतो उडतो.

ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.
मो.नं.९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh